tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post1883641654113833382..comments2023-06-10T18:22:44.324+05:30Comments on माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: नात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथाअभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-44217555615216712332011-12-23T15:55:02.289+05:302011-12-23T15:55:02.289+05:30स्वामी विवेकानंदांनी त्या काळात ही गोष्ट समजावून स...स्वामी विवेकानंदांनी त्या काळात ही गोष्ट समजावून सांगितली होती की लग्नं शक्यतो दोन वेगळ्या समाजांमध्ये व्हायला हवीत. आणि आपण अगदी विरुद्ध वागतो, आंतरजातीय लग्नाला अजूनही आपल्याकडे नाकं मुरडली जातात.इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-68701757840583826652011-12-23T06:54:42.546+05:302011-12-23T06:54:42.546+05:30'गोत्र' ह्या पद्धतीचा वापर खरंतर ह्याच कार...'गोत्र' ह्या पद्धतीचा वापर खरंतर ह्याच कारणासाठी सुरू केला. सगोत्र म्हणजेच जनुकीय समानता असणे. Genetically similar patterns असले, की जनुकीय आजारांच प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच मामाच्या मुलीशी लग्न करणे मान्य होतं, पण काकाच्या मुलीशी नाही. कारण मामाच्या मुलीचं आणि आपलं गोत्र वेगळं ठरतं. अर्थात ह्यातही दोष आहेच. कारण आई मुळे आपल्या आणि मामाच्या मुली मध्ये genetical similarity ची शक्यता वाढते. पण हे सगळं आता शास्त्र प्रगत झाल्यावर समजायला लागलेल्या गोष्टी आहेत. जो पर्यंत हे समाजात नव्हतं तो पर्यंत रुढींवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.Vinayhttps://www.blogger.com/profile/00001179092240729416noreply@blogger.com