tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post2191992725697984035..comments2023-06-10T18:22:44.324+05:30Comments on माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: खडकवासल्याचा धडा!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-39146968477520810562011-11-26T12:02:53.903+05:302011-11-26T12:02:53.903+05:30निवडणूकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता सगळेच प...निवडणूकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता सगळेच पक्ष किंवा सगळेच उमेदवार नापास झाले आहेत असे म्हणता येईल. लोकांनी या खेळखंडोबाकडे सरळसरळ कानाडोळा केला. खरं कौतूक मनसेचे करावे लागेल त्यांचा निर्णय योग्यच होता. मनसेने मतदारांचा कल ओळखला होता असे म्हणता येईल काय?प्रदीप पोवार. Pradeep Powarhttps://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-71420548346892847532011-10-23T22:20:05.889+05:302011-10-23T22:20:05.889+05:30वांजळे हे वांजळे म्हणूनच निवडून आले होते, मनसेचे उ...वांजळे हे वांजळे म्हणूनच निवडून आले होते, मनसेचे उमेदवार म्हणून नव्हे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-80790806811290372492011-10-23T12:51:13.762+05:302011-10-23T12:51:13.762+05:30>>या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला...>>या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत <br />अगदी...<br /><br />आणि mynac एकदम जबरदस्त कमेंट...इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-75671418683931510832011-10-22T13:05:31.717+05:302011-10-22T13:05:31.717+05:30हार होणार हे निश्चित होतेच. जनमानस तसेच होते.
(...हार होणार हे निश्चित होतेच. जनमानस तसेच होते. <br />(खडकवासला विधानसभा मतदारसंघ रहीवाशी)Raj Jainhttp://www.mimarathi.netnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-84614534379788036392011-10-22T10:08:19.615+05:302011-10-22T10:08:19.615+05:30अभिजित ,
आम्हा तमाम जनतेचा आवडता राजकीय पक्ष (कोण...अभिजित ,<br />आम्हा तमाम जनतेचा आवडता राजकीय पक्ष (कोणतीही) काँग्रेस हाच आहे,आणि आम्ही मोठ्या मनाचे असल्याने राष्ट्रवादी,तृणमूल वगैरे किरकोळ फरक हे आमच्या साठी केवळ निवडणुकी पुरते असतात,आणि ते फरक "सुशिक्षितांना" टी.व्ही.वर चर्चेचे गुऱ्हाळ चालवायला असतात त्या मुळे कुठल्या ही काँग्रेस बद्दल कोणी ब्र काढल्यास स्वाभाविकपणे आमचे कान लांब होतात.काँग्रेसने असे असंख्य पराभव ह्या पूर्वी हा हा म्हणता पचवले आहेत,ह्या किरकोळ पराभवाची काय घेऊन बसलात ? खरे तर पब्लिकला मेमरीच नसते असे आमचे स्पष्ट मत आहे पण तसे खुल्लम खुल्ला म्हणणे म्हणजे सुशिक्षित लोकांना जागे केल्या सारखे होते म्हणून सोई साठी केवळ आपण "पब्लिक मेमरी शॉर्ट असते,असं इथे म्हणूयात.<br /><br />खरे तर पक्षांतर्गत शिस्त कशाशी खातात हे इतरांनी आमच्या काँग्रेस पासून शिकावे.,मागे उगाच नाही देवरसांनी कौतुक केलं होत ? मूग गिळून गप्प रहाणे म्हणजे काय ?ते कशाशी खातात ? ह्याचे जर कुणाला संशोधन करायचे असेल तर त्याने इथे ते अनुभवावे,पडताळावे.तो स्वतः संशोधनाअंती मूग गिळून गप्प बसेल.एकमेका सहकार्य करू अवघे धरू "श्री "पंथ ....ह्याचे आचरण आम्ही गेली ६३ वर्षे कोणतीही प्रसिद्धी अथवा गाजावाजा न करता करत आलो आहोत. (सुपंथ हा फक्त जनते साठीच असावा असे हि आमचे एक खाजगीतले मत आहे) " खाऊन" माजा पण टाकून माजू नका ",किंवा..तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या च्या धर्तीवर "तुम्ही "खा",दुसऱ्याला पण थोडे खाऊ द्या" हा परोपकारी संदेश गेली ६३ वर्षे आम्ही जनते पर्यंत पोहोचवत आलोय त्याचे कुणाला काही कौतुकच नाही ? तथापि स्थितप्रद्न्यता ही मुळात आमच्या रक्तातच भिनल्याने आम्ही त्याचे वाईट वाटून घेत नाही.<br />राज्याच्या निवडणुकांच्या आता येऊ घातल्या आहेत.त्या मुळे ..उरलेल्या वर्षभरा साठी जे घरातील झुंबर म्हणून वापरले जाते ..ते.. पण दिवाळी आल्यावर ज्याला आकाश कंदील म्हणून,संबोधायचे ते काढणार आहोत....थोडे बुचकळ्यात पडलात ना ? कि नक्की काय प्रकार आहे म्हणून ? पण सांगतो... अहो एकदम साधं नि सोप्पय ! आमच्यातल्या आमच्यात किरकोळ उखाळ्या पाखाळ्या काढून फक्त निवडणुकी पूर्वी स्वतःची वेगळी चूल मांडायची,स्वतःचा हिस्सा पदरात पडून घ्यायचा नि पुन्हा नेहमीचीच आयडिया ... आलं नां लक्षात ? बसं तेच.. त्याने काय होत कि लोक नेहमी प्रमाणे गंडतात नि निवडणुकीच्या निकाला पर्यंत येडपटासारख्या फक्त चर्चा करत बसतात,आणि दरम्यानच्या काळात आम्हाला आमची खरी ताकद लक्षात येऊन सरकारातल्या वाट्यावर वाटाघाटी करता येतात हो ? युतीनेच ही आयडिया पूर्वी आम्हाला शिकवली ,पण त्या खुळ्यांना सत्ता कशाशी खातात तेच माहित नव्हते नि नाही,त्या मुळे ह्या आयडीयेची अंमलबजावणी आम्ही आमच्या "स्थितप्रज्ञता" ह्या अंगभूत गुणाच्या जोरावर आज वर करीत आलो आहोत. एनी ऑब्जेक्शन मिलोर्ड ? ( हे असं विचारायचा एक प्रघात असतो म्हणून म्हटले... तसं कुणाचंच ऑब्जेक्शन असलं काय नि नसलं काय,सगळ्यांना तर, तसं ही आम्ही कोलतोच.... ) <br /><br />अभिजित,आपल्या म्हणण्या नुसार<br />"असो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच! "<br />माणसाने नेहमी आशावादी रहाणे,असणे हे केव्हाही त्याच्या प्रगतीचेच लक्षण असते,ह्यात शंका नाही.तथापि...गेल्या ६३-६४ वर्षांचा इतिहास पाहता तो आशावाद सत्यात कितपत उतरेल.. नव्हे, निदान त्याचे किंचितसे प्रतिबिंब तरी पडेल कि नाही ह्या बद्दल शंका घ्यायला जागाच जागा आहे.बघुयात.खरे तर बोध जनता घेत नाही ही वास्तवता आहे.<br /><br />निवडणुकीच्या निकाला पेक्षा तेथे झालेल्या मतदानाची टक्केवारी हा विषय जास्त गंभीर आहे.सुशिक्षित म्हणवणाऱ्या पुणेकरांचा पर्यायाने जनतेचा सध्याच्या एकूणच राजकारणा कडे बघण्याच्या दृष्टिकोनाचे हे प्रतिबिंब तर नव्हे?mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.com