tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post5853478432431289142..comments2023-06-10T18:22:44.324+05:30Comments on माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: हरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-10421012391630716572011-11-28T12:34:50.946+05:302011-11-28T12:34:50.946+05:30या घटणेचे गांभिर्य कमी करण्याचे काम राष्ट्रवादीच्य...या घटणेचे गांभिर्य कमी करण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे. आम. जितेंद्र आव्हाड यांनी आण्णांना थेट नथूरामची उपमा देऊन अण्णांच्या विरुध्द जणू फतवाच काढला आहे. अण्णा असोत रामदेवबाबा असोत या लोकांना हे राजकारणी इतके घाबरतात की त्यांच्याविरुध्द बोलण्याचा आणि ओढून ***ला लावण्याचा प्रकार सरसकट होतो आहे.<br />आणि हा सर्व प्रकार हे लोक जाणुनबुजून करतात. यांना माहीत आहे की हरविंदरने केलेला प्रकार चूकीचा आहे पण त्यामागील त्याचा उद्वेग, नैराश्य आणि त्याच्या मनातले आम. आव्हाडांच्या भाषेतले " सांगू शकत नाही आणो सहणही करू शकत नाही ... " त्याचे काय ? एकूण काय तर शरद पवारांना या असल्या रास्ता रोको , पुतळा दहणमध्ये रस नाही पण त्यांच्या नावावर निवडून येणा-यांना असे प्रकार करावे लागतात. खरा विषय महागाई, भ्रष्टाचार, कापुसदर, उसदर, गव्हाचा दर हे होते पण तो या लोकांनी अण्णांच्याकडे वळविला. मी हरविंदरचे समर्थन करत नाही पण आम्हाला लोकशाही शिकवणारे हे राजकारणी लोक मावळप्रकरण, किंवा मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना अमानुष्य मारहानीचे प्रकरण, लावासा असो किंवा जैतापूर असो याबद्दल बोलत नाहीत किंवा रस्त्यावर उतरत नाहीत. अण्णांची प्रतिक्रिया ऐकून आण्णांना आणखी मौनाची गरज आहे असे वाटते.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttps://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-76153853344030818662011-11-27T23:31:47.804+05:302011-11-27T23:31:47.804+05:30swatala ahinsawadi mhanavnare anna bolale te khara...swatala ahinsawadi mhanavnare anna bolale te kharach tyana shobhat nahi..Ganesh Dabhadehttps://www.blogger.com/profile/03417293313201571165noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-35463539824467399102011-11-27T16:17:45.839+05:302011-11-27T16:17:45.839+05:30थपडेहून जोराचे धक्के खाण्याची वेळ रेल्वेच्या गर्दी...थपडेहून जोराचे धक्के खाण्याची वेळ रेल्वेच्या गर्दीत रोजच येते. त्याचा इश्यू करण्याचे कारण काय?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-74484933934595389792011-11-27T04:29:35.887+05:302011-11-27T04:29:35.887+05:30हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या ...हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दाउदचा हस्तक असलेल्या माणसाला कुठल्याही वयात आणि सावध/बेसावध कुठल्याही अवस्थेत मारणं यात काहीही वावगं नाही !!!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com