tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.comments2023-06-10T18:22:44.324+05:30माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.comBlogger170125tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-8272427965222592832022-05-31T09:28:44.540+05:302022-05-31T09:28:44.540+05:30अभ्या thank you रे भावा, अर्थासकट स्पष्टीकरण दिल्य...अभ्या thank you रे भावा, अर्थासकट स्पष्टीकरण दिल्याबद्दलAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-68442878943316458222022-03-12T00:10:11.369+05:302022-03-12T00:10:11.369+05:30Thankss for the postThankss for the postTara Fhttps://www.taraforrest.com/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-14743837682641014862021-06-05T16:42:19.580+05:302021-06-05T16:42:19.580+05:30खूपच सुंदर...! कुसुमाग्रजांच्या आणखी काही कवितांबद...खूपच सुंदर...! कुसुमाग्रजांच्या आणखी काही कवितांबद्दल वाचायला जरूर आवडेल.Pratik_Marathi/Englishhttps://www.blogger.com/profile/11237674966463725022noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-8767558380122469022014-04-13T18:40:07.543+05:302014-04-13T18:40:07.543+05:30Dolyasamor prasang ubha rahila. Nasheeb balavattar...Dolyasamor prasang ubha rahila. Nasheeb balavattar kharech.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-69849066050229394982013-09-13T09:10:00.352+05:302013-09-13T09:10:00.352+05:30" आरक्षण सुरू झाले ते मागे राहिलेल्यांना पुढे..." आरक्षण सुरू झाले ते मागे राहिलेल्यांना पुढे येण्याची एक संधी म्हणून " ......... <br />वाक्य खरोखरच छान आहे !...विजयकुमार भवारी https://www.blogger.com/profile/14935851368745967586noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-63291286313249060712013-09-13T09:06:36.274+05:302013-09-13T09:06:36.274+05:30अंदमान सफर भाग - ३ लवकरच येऊ द्या ...................अंदमान सफर भाग - ३ लवकरच येऊ द्या ................. विजयकुमार भवारी https://www.blogger.com/profile/14935851368745967586noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-17773647111436047242013-09-13T09:04:42.836+05:302013-09-13T09:04:42.836+05:30कृपया admanachya safaricha vrutat bhag 3 liha ...कृपया admanachya safaricha vrutat bhag 3 liha ...विजयकुमार भवारी https://www.blogger.com/profile/14935851368745967586noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-85272171404124510412013-02-27T10:55:53.705+05:302013-02-27T10:55:53.705+05:30mitra khup chan lihatos
mi abhari ahe tuza tujyam...mitra khup chan lihatos <br />mi abhari ahe tuza tujyamule aaj marathichi sadhyachi khari olakh dolyasamor aali <br />mi nakkich tujya vicharancha vichar karensushanthttps://www.blogger.com/profile/17287033715006502729noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-35444274269124819282012-11-02T10:02:09.135+05:302012-11-02T10:02:09.135+05:30mastach ......mastach ......kakahttps://www.blogger.com/profile/07724596211517875983noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-18301837110569818862012-09-10T14:50:10.017+05:302012-09-10T14:50:10.017+05:30अप्रतिम लिहिले आहेस. 'कोसला' माझ्या मनाच्य...अप्रतिम लिहिले आहेस. 'कोसला' माझ्या मनाच्या सुद्धा अत्यंत जवळ आहे. <br /><br />केदार केसकर<br />http://keskarkedar.blogspot.in/Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-39838681273319589222012-07-02T11:37:21.241+05:302012-07-02T11:37:21.241+05:301 Number blog
1 Number profile1 Number blog<br />1 Number profileAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-44217555615216712332011-12-23T15:55:02.289+05:302011-12-23T15:55:02.289+05:30स्वामी विवेकानंदांनी त्या काळात ही गोष्ट समजावून स...स्वामी विवेकानंदांनी त्या काळात ही गोष्ट समजावून सांगितली होती की लग्नं शक्यतो दोन वेगळ्या समाजांमध्ये व्हायला हवीत. आणि आपण अगदी विरुद्ध वागतो, आंतरजातीय लग्नाला अजूनही आपल्याकडे नाकं मुरडली जातात.इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-68701757840583826652011-12-23T06:54:42.546+05:302011-12-23T06:54:42.546+05:30'गोत्र' ह्या पद्धतीचा वापर खरंतर ह्याच कार...'गोत्र' ह्या पद्धतीचा वापर खरंतर ह्याच कारणासाठी सुरू केला. सगोत्र म्हणजेच जनुकीय समानता असणे. Genetically similar patterns असले, की जनुकीय आजारांच प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच मामाच्या मुलीशी लग्न करणे मान्य होतं, पण काकाच्या मुलीशी नाही. कारण मामाच्या मुलीचं आणि आपलं गोत्र वेगळं ठरतं. अर्थात ह्यातही दोष आहेच. कारण आई मुळे आपल्या आणि मामाच्या मुली मध्ये genetical similarity ची शक्यता वाढते. पण हे सगळं आता शास्त्र प्रगत झाल्यावर समजायला लागलेल्या गोष्टी आहेत. जो पर्यंत हे समाजात नव्हतं तो पर्यंत रुढींवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.Vinayhttps://www.blogger.com/profile/00001179092240729416noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-10421012391630716572011-11-28T12:34:50.946+05:302011-11-28T12:34:50.946+05:30या घटणेचे गांभिर्य कमी करण्याचे काम राष्ट्रवादीच्य...या घटणेचे गांभिर्य कमी करण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे. आम. जितेंद्र आव्हाड यांनी आण्णांना थेट नथूरामची उपमा देऊन अण्णांच्या विरुध्द जणू फतवाच काढला आहे. अण्णा असोत रामदेवबाबा असोत या लोकांना हे राजकारणी इतके घाबरतात की त्यांच्याविरुध्द बोलण्याचा आणि ओढून ***ला लावण्याचा प्रकार सरसकट होतो आहे.<br />आणि हा सर्व प्रकार हे लोक जाणुनबुजून करतात. यांना माहीत आहे की हरविंदरने केलेला प्रकार चूकीचा आहे पण त्यामागील त्याचा उद्वेग, नैराश्य आणि त्याच्या मनातले आम. आव्हाडांच्या भाषेतले " सांगू शकत नाही आणो सहणही करू शकत नाही ... " त्याचे काय ? एकूण काय तर शरद पवारांना या असल्या रास्ता रोको , पुतळा दहणमध्ये रस नाही पण त्यांच्या नावावर निवडून येणा-यांना असे प्रकार करावे लागतात. खरा विषय महागाई, भ्रष्टाचार, कापुसदर, उसदर, गव्हाचा दर हे होते पण तो या लोकांनी अण्णांच्याकडे वळविला. मी हरविंदरचे समर्थन करत नाही पण आम्हाला लोकशाही शिकवणारे हे राजकारणी लोक मावळप्रकरण, किंवा मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना अमानुष्य मारहानीचे प्रकरण, लावासा असो किंवा जैतापूर असो याबद्दल बोलत नाहीत किंवा रस्त्यावर उतरत नाहीत. अण्णांची प्रतिक्रिया ऐकून आण्णांना आणखी मौनाची गरज आहे असे वाटते.प्रदीप पोवार. Pradeep Powarhttps://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-76153853344030818662011-11-27T23:31:47.804+05:302011-11-27T23:31:47.804+05:30swatala ahinsawadi mhanavnare anna bolale te khara...swatala ahinsawadi mhanavnare anna bolale te kharach tyana shobhat nahi..Ganesh Dabhadehttps://www.blogger.com/profile/03417293313201571165noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-35463539824467399102011-11-27T16:17:45.839+05:302011-11-27T16:17:45.839+05:30थपडेहून जोराचे धक्के खाण्याची वेळ रेल्वेच्या गर्दी...थपडेहून जोराचे धक्के खाण्याची वेळ रेल्वेच्या गर्दीत रोजच येते. त्याचा इश्यू करण्याचे कारण काय?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-74484933934595389792011-11-27T04:29:35.887+05:302011-11-27T04:29:35.887+05:30हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या ...हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दाउदचा हस्तक असलेल्या माणसाला कुठल्याही वयात आणि सावध/बेसावध कुठल्याही अवस्थेत मारणं यात काहीही वावगं नाही !!!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-39146968477520810562011-11-26T12:02:53.903+05:302011-11-26T12:02:53.903+05:30निवडणूकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता सगळेच प...निवडणूकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता सगळेच पक्ष किंवा सगळेच उमेदवार नापास झाले आहेत असे म्हणता येईल. लोकांनी या खेळखंडोबाकडे सरळसरळ कानाडोळा केला. खरं कौतूक मनसेचे करावे लागेल त्यांचा निर्णय योग्यच होता. मनसेने मतदारांचा कल ओळखला होता असे म्हणता येईल काय?प्रदीप पोवार. Pradeep Powarhttps://www.blogger.com/profile/01020998895630109402noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-31916518724275740572011-11-12T11:57:41.814+05:302011-11-12T11:57:41.814+05:30अभिजीत 'नदिया के पार' बघितला नसेल तर तो हि...अभिजीत 'नदिया के पार' बघितला नसेल तर तो हि बघा. अस्सल ग्रामीण वातावरण, उत्तम अभिनय आणि कर्णमधुर संगीत.<br /><br />चितचोर आणि नदिया के पार या दोन सुंदर चित्रपटांचे अनिवासी भारतीयांसाठी बनवलेले भ्रष्ट रूप म्हणजे ‘मै प्रेम कि दीवानि हू’ आणि ‘हम आपके है कौन’Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-71420548346892847532011-10-23T22:20:05.889+05:302011-10-23T22:20:05.889+05:30वांजळे हे वांजळे म्हणूनच निवडून आले होते, मनसेचे उ...वांजळे हे वांजळे म्हणूनच निवडून आले होते, मनसेचे उमेदवार म्हणून नव्हे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-80790806811290372492011-10-23T12:51:13.762+05:302011-10-23T12:51:13.762+05:30>>या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला...>>या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत <br />अगदी...<br /><br />आणि mynac एकदम जबरदस्त कमेंट...इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-75671418683931510832011-10-22T13:05:31.717+05:302011-10-22T13:05:31.717+05:30हार होणार हे निश्चित होतेच. जनमानस तसेच होते.
(...हार होणार हे निश्चित होतेच. जनमानस तसेच होते. <br />(खडकवासला विधानसभा मतदारसंघ रहीवाशी)Raj Jainhttp://www.mimarathi.netnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-84614534379788036392011-10-22T10:08:19.615+05:302011-10-22T10:08:19.615+05:30अभिजित ,
आम्हा तमाम जनतेचा आवडता राजकीय पक्ष (कोण...अभिजित ,<br />आम्हा तमाम जनतेचा आवडता राजकीय पक्ष (कोणतीही) काँग्रेस हाच आहे,आणि आम्ही मोठ्या मनाचे असल्याने राष्ट्रवादी,तृणमूल वगैरे किरकोळ फरक हे आमच्या साठी केवळ निवडणुकी पुरते असतात,आणि ते फरक "सुशिक्षितांना" टी.व्ही.वर चर्चेचे गुऱ्हाळ चालवायला असतात त्या मुळे कुठल्या ही काँग्रेस बद्दल कोणी ब्र काढल्यास स्वाभाविकपणे आमचे कान लांब होतात.काँग्रेसने असे असंख्य पराभव ह्या पूर्वी हा हा म्हणता पचवले आहेत,ह्या किरकोळ पराभवाची काय घेऊन बसलात ? खरे तर पब्लिकला मेमरीच नसते असे आमचे स्पष्ट मत आहे पण तसे खुल्लम खुल्ला म्हणणे म्हणजे सुशिक्षित लोकांना जागे केल्या सारखे होते म्हणून सोई साठी केवळ आपण "पब्लिक मेमरी शॉर्ट असते,असं इथे म्हणूयात.<br /><br />खरे तर पक्षांतर्गत शिस्त कशाशी खातात हे इतरांनी आमच्या काँग्रेस पासून शिकावे.,मागे उगाच नाही देवरसांनी कौतुक केलं होत ? मूग गिळून गप्प रहाणे म्हणजे काय ?ते कशाशी खातात ? ह्याचे जर कुणाला संशोधन करायचे असेल तर त्याने इथे ते अनुभवावे,पडताळावे.तो स्वतः संशोधनाअंती मूग गिळून गप्प बसेल.एकमेका सहकार्य करू अवघे धरू "श्री "पंथ ....ह्याचे आचरण आम्ही गेली ६३ वर्षे कोणतीही प्रसिद्धी अथवा गाजावाजा न करता करत आलो आहोत. (सुपंथ हा फक्त जनते साठीच असावा असे हि आमचे एक खाजगीतले मत आहे) " खाऊन" माजा पण टाकून माजू नका ",किंवा..तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या च्या धर्तीवर "तुम्ही "खा",दुसऱ्याला पण थोडे खाऊ द्या" हा परोपकारी संदेश गेली ६३ वर्षे आम्ही जनते पर्यंत पोहोचवत आलोय त्याचे कुणाला काही कौतुकच नाही ? तथापि स्थितप्रद्न्यता ही मुळात आमच्या रक्तातच भिनल्याने आम्ही त्याचे वाईट वाटून घेत नाही.<br />राज्याच्या निवडणुकांच्या आता येऊ घातल्या आहेत.त्या मुळे ..उरलेल्या वर्षभरा साठी जे घरातील झुंबर म्हणून वापरले जाते ..ते.. पण दिवाळी आल्यावर ज्याला आकाश कंदील म्हणून,संबोधायचे ते काढणार आहोत....थोडे बुचकळ्यात पडलात ना ? कि नक्की काय प्रकार आहे म्हणून ? पण सांगतो... अहो एकदम साधं नि सोप्पय ! आमच्यातल्या आमच्यात किरकोळ उखाळ्या पाखाळ्या काढून फक्त निवडणुकी पूर्वी स्वतःची वेगळी चूल मांडायची,स्वतःचा हिस्सा पदरात पडून घ्यायचा नि पुन्हा नेहमीचीच आयडिया ... आलं नां लक्षात ? बसं तेच.. त्याने काय होत कि लोक नेहमी प्रमाणे गंडतात नि निवडणुकीच्या निकाला पर्यंत येडपटासारख्या फक्त चर्चा करत बसतात,आणि दरम्यानच्या काळात आम्हाला आमची खरी ताकद लक्षात येऊन सरकारातल्या वाट्यावर वाटाघाटी करता येतात हो ? युतीनेच ही आयडिया पूर्वी आम्हाला शिकवली ,पण त्या खुळ्यांना सत्ता कशाशी खातात तेच माहित नव्हते नि नाही,त्या मुळे ह्या आयडीयेची अंमलबजावणी आम्ही आमच्या "स्थितप्रज्ञता" ह्या अंगभूत गुणाच्या जोरावर आज वर करीत आलो आहोत. एनी ऑब्जेक्शन मिलोर्ड ? ( हे असं विचारायचा एक प्रघात असतो म्हणून म्हटले... तसं कुणाचंच ऑब्जेक्शन असलं काय नि नसलं काय,सगळ्यांना तर, तसं ही आम्ही कोलतोच.... ) <br /><br />अभिजित,आपल्या म्हणण्या नुसार<br />"असो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच! "<br />माणसाने नेहमी आशावादी रहाणे,असणे हे केव्हाही त्याच्या प्रगतीचेच लक्षण असते,ह्यात शंका नाही.तथापि...गेल्या ६३-६४ वर्षांचा इतिहास पाहता तो आशावाद सत्यात कितपत उतरेल.. नव्हे, निदान त्याचे किंचितसे प्रतिबिंब तरी पडेल कि नाही ह्या बद्दल शंका घ्यायला जागाच जागा आहे.बघुयात.खरे तर बोध जनता घेत नाही ही वास्तवता आहे.<br /><br />निवडणुकीच्या निकाला पेक्षा तेथे झालेल्या मतदानाची टक्केवारी हा विषय जास्त गंभीर आहे.सुशिक्षित म्हणवणाऱ्या पुणेकरांचा पर्यायाने जनतेचा सध्याच्या एकूणच राजकारणा कडे बघण्याच्या दृष्टिकोनाचे हे प्रतिबिंब तर नव्हे?mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-4390765271833197792011-10-18T00:33:29.078+05:302011-10-18T00:33:29.078+05:30योग्य लिहिले आहे... स्टीव्ह च्या कर्तुत्वा बद्दल श...योग्य लिहिले आहे... स्टीव्ह च्या कर्तुत्वा बद्दल शंकेच कारण नाही आहे ... पण लेखात मांडलेली भूमिका मला योग्य वाटली ... C नसती तर आज आज हे तैप करणारे पण नसते ... आणि 'टेलिफोन हा महत्वाचा शोध नव्हता तर तो सामान्यांच्या आवाक्यात आणून देणाऱ्याला जास्त महत्व आहे' ह्या प्रतिक्रियेवर मी हसलो... <br />इथे मिडीयाने काय केल हे महत्वाच आहे ...Abhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-90031984482542897852011-10-16T10:59:18.817+05:302011-10-16T10:59:18.817+05:30ग्रॅहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरन...ग्रॅहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले....तसे स्टीव्ह जॉब्सने अॅप्पलसारखी कंपनी स्थापन केली जी रोजच्या वापरातील उपकरणांना अद्ययावत रूप देते. टेलिफोनचा शोध लागला म्हणून जग नाही बदलले, टेलिफोन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने बदलले. अॅप्पल एखाद्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावते, त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करते. साहजिकच आहे, अॅप्पलची उपकरणे महाग असणारच. पण एखाद्या नवीन तंत्रज्ञानाला जेव्हा अॅप्पल आपल्या उपकरणांत सामील करते तेव्हा तो बाकीच्यांसाठी आदर्श असतो. त्यांची नक्कल करून बाकी सगळे आपली उपकरणे अद्ययावत करतात. Research & Development cost वाचत असल्याने त्यांना त्यांची उपकरणे स्वस्तात देणे परवडते.<br />कधी विचार केलाय - नोकिया भारतात इतकी हिट का आहे ते? युरोप/अमेरिकेत आलेले फोन/तंत्रज्ञान मूळ कंपनीने भारतात आणण्यापूर्वी नोकिया त्याची नक्कल करून स्वतःची उपकरणे बनवते आणि स्वस्तात भारतीय बाजारात काढते. गुगल करून बघा. आणि मग जेव्हा नोकियाचे फोन वापराल, तेव्हा स्टीव्ह जॉब्सबद्दल असे काही बोलून बघा...<br />तुमचे हे लिखाण तुमच्या ब्लॉगचे नाव सार्थ करते - अरभाट आणि चिल्लर....वैभव गायकवाडhttps://www.blogger.com/profile/17540182077470836846noreply@blogger.com